बातम्या

"जेईई मुख्य परीक्षेत बदल: पाचही प्रश्न सोडवणे अनिवार्य, पर्याय रद्द"

Asets worth eight lakhs were seized along with a liquor


By nisha patil - 10/19/2024 10:12:15 PM
Share This News:



आयआयटी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई मुख्य परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नॅशनल टेस्ट एजन्सीने (NTA) घेतलेल्या निर्णयानुसार, आता परीक्षेत दिलेली सूट मागे घेतली असून, प्रत्येक पेपरच्या ब गटातील सर्व पाच प्रश्न सोडवणे बंधनकारक असेल. यापूर्वी, कोरोनामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाच प्रश्नांसाठी दहा पर्याय देण्यात आले होते, मात्र आता परीक्षा मूळ स्वरूपातच घेतली जाणार आहे.


"जेईई मुख्य परीक्षेत बदल: पाचही प्रश्न सोडवणे अनिवार्य, पर्याय रद्द"