बातम्या

कोल्हापुरात मुंबई कोल्हापूर वंदेभरात एक्सप्रेस सुरू करावी:मंत्री चंद्रकांत पाटील यांची मागणी

Kolhapur to Mumbai Kolhapur Vandebharat Express should be started Minister Chandrakant Patil s demand


By nisha patil - 5/27/2023 4:48:24 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर वंदे भरत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी  वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  देशभरातून लाखो पर्यटक आणि भाविक कोल्हापूरला भेट देण्यासाठी येत असतात .भाविक आणि पर्यटकांसाठी मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी  वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली .मुंबई कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर दोन शहरांच्या प्रवासातील वेळ कमी होईल. तसेच या मार्गावरील प्रवाशांना यामुळे सुविधा उपलब्ध होईल असेही नमूद केले आहे .त्यामुळे आता केंद्रीय रेल्वे मंत्रालय काय निर्णय घेणार  याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.


कोल्हापुरात मुंबई कोल्हापूर वंदेभरात एक्सप्रेस सुरू करावी:मंत्री चंद्रकांत पाटील यांची मागणी speednewslive24#