बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र आंदोलनाला यश

Succeeding to the strong movement of Swabhimani Farmers Association


By nisha patil - 12/16/2023 5:11:23 PM
Share This News:



केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी अंशतः मागे घेतली या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले ,यावेळी ते म्हणाले जागतिक स्तरावर जीवाष्म इंधन वापरावं असे जाहीर केले असता इथेनॉल च्या  इंधनावर केंद्र  शासनाने बंदी घालणेचा निर्णय मूर्खपणाचा होता पण उशिरा का होईना सरकारला जाग आली त्यांनी बंदीचा निर्णय मागे घेतला. या निर्णयामुळे ऊस उत्पादक ,साखर कारखाने इथेनॉल निर्माण करणारे याना मोठा दिलासा मिळाला आहे स्वाभिमानीच्या तीव्र आंदोलनास यश मिळालेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र आंदोलनाला यश